Pik Vima Maharashtra: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 5 लाख 32 हजार शेतकऱ्यांना 260 कोटींचा पिक विमा जमा फक्त याच जिल्ह्यात मिळणारपीक विमा
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! pik vima maharashtra राज्यातील 532,000 शेतकऱ्यांना 260 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही रक्कम लवकरच खात्यात जमा होणार आहे. सरकारने हा निधी मंजूर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या लेखात आपण पीक विमा संदर्भातील महत्त्वाची माहिती, पात्र जिल्हे, आणि तक्रार नोंदणी प्रक्रिया याविषयी चर्चा करू. है … Read more