शेतकरी कर्जमाफी : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होणार! पण सरकारने एक अट ठेवली…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा शेतकरी कर्जमाफी : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार आहे. ही घोषणा त्यांनी प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याशी फोनवर बोलल्यानंतर केली. बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा … Read more